tag:blogger.com,1999:blog-15675925.post7216362085804541316..comments2023-07-05T06:35:19.975-07:00Comments on "बाबा" ची भिंत !: विरोधाभासTHEPROPHEThttp://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comBlogger39125tag:blogger.com,1999:blog-15675925.post-64828670257169604922010-10-11T02:22:03.489-07:002010-10-11T02:22:03.489-07:00pilluwriter,
हल्ली फॅशनच आली आहे. गांधी हा ब्रँड म...pilluwriter,<br />हल्ली फॅशनच आली आहे. गांधी हा ब्रँड मार्केट करण्यासाठी प्रत्येक चांगल्या नेत्याला जबरदस्तीनं ब्रँड ऍम्बॅसेडर बनवलं जातं! :)<br />खूप खूप आभार!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-20562071949164755462010-10-10T08:37:11.797-07:002010-10-10T08:37:11.797-07:00I read one article in Loksatta today about Michael...I read one article in Loksatta today about Michael Manley, the fourth Prime Minister of Jamaica. It was under the heading "Tyanche Gandhi". Do read if you get time, I dont understand this urge to put every great leader in 'Gandhi' shoes. I agree अतातुर्कच्या आत्म्याला किती वेदना होत असतील.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-28546305612805849372010-09-29T23:12:43.279-07:002010-09-29T23:12:43.279-07:00Anonymous,
खलिफाविरुद्ध चळवळ सुरू झाली, तेव्हा लोक...Anonymous,<br />खलिफाविरुद्ध चळवळ सुरू झाली, तेव्हा लोकशाही म्हणजे काय? इथपासून तिथे सुरूवात होती. पहिल्या महायुद्धामधील पराभवाच्या छायेत असलेलं, इंग्रजांच्या कराल जबड्यात जाण्याच्या मार्गावर असलेलं असं तुर्कस्थान हे छोटं राष्ट्र होतं. त्यांची राष्ट्रीय अस्मिता जागवून लहरी खलिफाच्या आणि कट्टर धर्मव्यवस्थेच्या कचाट्यातून सामान्यांना सोडवण्यासाठी अतातुर्क ह्या लोकविलक्षण नेत्यानं आपलं सर्वस्व पणाला लावलं. <br />त्याचं कार्य उभ्या मानवजातीसाठी आदर्श होतं. त्याला शंभर वर्षं पुढचं भवितव्य दिसत होतं. आणि उलट गांधींनी तात्पुरत्या उद्दिष्टांसाठी कायमची दुहीची बीजं पेरली. जर जिना मुसलमानांना घेऊन ब्रिटीशांना फेवर झाला होता, तर गांधींनी मुसलमानांचं प्रबोधन करायला हवं होतं.<br />पण मेख इथेच होती. गांधींचा करिष्मा मुसलमानांना देशासाठी एकत्र आणू शकत नव्हता. त्यांना धर्माचाच आधार घ्यावा लागला. धर्मनिरपेक्षतेचा ह्याहून मोठा पराभव असू शकत नाही!<br />प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-80320693680794321072010-09-29T08:45:17.144-07:002010-09-29T08:45:17.144-07:00तुर्कस्थानातील खलीफा विरुद्ध चळवळ हा तेथील लोकशाही...तुर्कस्थानातील खलीफा विरुद्ध चळवळ हा तेथील लोकशाहीचा एक भाग होता ,आपल्या देशात कर्मकांड,जातीपाती,अंधश्रद्धा या विरुद्ध उठाव संत्कालापासून होत आहे.अजूनही परिवर्तन नाही....<br /> खालीफाचा पुळका हिंदुस्थानातील मुस्लीमानला आला होता, त्यावेळी जीना मुस्लीमानला घेवून ब्रीटीशानला फेवर झाला होता या हिंदू मुस्लीम फळीचा फायदा इंग्रजानला होईल या साठी गांधींनी खिलाफतिला पाठींबा देवून मुस्लीम सानाजाची एकजूट राखली.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-54426129391465562722010-09-20T11:42:42.602-07:002010-09-20T11:42:42.602-07:00रोहन,
गांधींना शिव्या घालणे हा ह्या लेखाचा हेतू ना...रोहन,<br />गांधींना शिव्या घालणे हा ह्या लेखाचा हेतू नाहीये!<br />पण गांधींच्या चुका लोकांसमोर आणणे हा एकमेव हेतू आहे. गांधीभोवती जे देवत्वाचं वलय लावलंय ते भेदायचा प्रयत्न आहे!<br />आज गांधींना मरून ६० वर्षं झालीयेत.. तेव्हा नाण्याची दुसरी बाजूही आपल्यासमोर आली असायला हरकत नाही! एस्पेशली देशाची अवस्था पाहता!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-27996114602368588592010-09-20T06:22:23.703-07:002010-09-20T06:22:23.703-07:00गांधींना शिव्या घातल्या की अनेकांना मोकळे मोकळे वा...गांधींना शिव्या घातल्या की अनेकांना मोकळे मोकळे वाटते असे सध्याचे चित्र आहे. <br /><br />मी इतकेच म्हणीन. "प्रत्येक नाण्याला २ बाजू असतात. एका वेळी आपण एकाच बघू शकतो. दोन्ही नाही..." :)रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-81465406390459995422010-09-20T01:09:33.603-07:002010-09-20T01:09:33.603-07:00Anonymous,
खरं आहे, गांधींनी देशासाठी जे केलं, ते ...Anonymous,<br />खरं आहे, गांधींनी देशासाठी जे केलं, ते कुणीच केलं नाही..<br />एक प्रचंड मोठं कन्फ्युजन!<br />आज आपण ह्याच कन्फ्युजनची फळं भोगतोय.<br />गांधींनी पाकिस्तान बनवला असेल नसेल, पण त्यांच्या पालनपोषणाची जवाबदारी घेऊन उपोषणाला बसून देशाला वेठीस कुणी धरलं होतं?<br />आणि खिलाफत चळवळीत दुहीची बीजं नव्हती??? बरं मग पुढे मी काय बोलू!<br />>>Engraj ani Jinnha ani Muslim Raje jase Hydrabad, Junagadh che raje hyanni kahich kela nahi sagala kela te Gandhinnich <br />इंग्रजांना चांगलं मी कुठे म्हटलंय असं मला वाटत नाही आणि बाकी तुम्ही लिहिलेल्या घटना खूप नंतरच्या आहेत आणि खिलाफत खूप जुनी!<br />प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-12913514642736775302010-09-20T01:04:38.862-07:002010-09-20T01:04:38.862-07:00हेमंत,
खरं आहे तुमचं!
गांधींना शिव्या घालण्यापलिकड...हेमंत,<br />खरं आहे तुमचं!<br />गांधींना शिव्या घालण्यापलिकडे ह्या पिढीनं काहीच केलं नाही... आणि गांधींना देव बनवण्यापलिकडे मागच्या पिढीनं काहीच केलं नाही!<br />बाकी, सावरकरांचा गांधींना विरोध नव्हता, तर देश=कॉन्ग्रेस ह्या गांधींच्या धोरणाला होता, आणि ज्याचा पुढचा अर्थ होता, कॉन्ग्रेस=गांधी म्हणजेच देश=गांधी!<br />त्यांचं थोडं साहित्य वाचा. म्हणजे कदाचित त्यांचा दृष्टिकोन थोडासा समजू शकेल.<br />बाकी, मी काही मोठा डॉन नव्हे, पण त्यांच्या धरसोड धोरणांची फळं मीही भोगतोच आहे!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-6327206351543095352010-09-19T22:26:38.977-07:002010-09-19T22:26:38.977-07:00Gandhinni je kela deshasathi te kuthalyach netyani...Gandhinni je kela deshasathi te kuthalyach netyani kela nahi <br /><br />ugich apala Pakistan tyanni banavala ani sagalyacha mul Khilaphat chalaval he ekdam saf chuk ani aikiv dyanavar adharit conclusion ahe<br /><br />Engraj ani Jinnha ani Muslim Raje jase Hydrabad, Junagadh che raje hyanni kahich kela nahi sagala kela te Gandhinnich <br /><br />waaAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-60011488244355953742010-09-19T22:23:40.220-07:002010-09-19T22:23:40.220-07:00Gandhinna Shivya ghalanya palikade hya pidhine des...Gandhinna Shivya ghalanya palikade hya pidhine desha sathi kahi kela nahi..<br /><br />Ani Sawarkar he mahan hote te Hindu muslim eki magat hote pan te Andaman la janya adhi nanatar che Sawarkar fakta Gandhi virodhi hoteHemanthttps://www.blogger.com/profile/04351985629187491164noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-87672875513126648022010-09-19T15:08:23.113-07:002010-09-19T15:08:23.113-07:00सौरभ,
अरे आपला देश रोज एव्हढे जोडे, तेही करकरीत खा...सौरभ,<br />अरे आपला देश रोज एव्हढे जोडे, तेही करकरीत खातोय ना, ते बघून जीव जळतो..<br />आपण आपले आयुष्यभर शालजोडीतलेच मारत राहणार! :(THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-74020865377148311062010-09-19T15:07:31.370-07:002010-09-19T15:07:31.370-07:00अनघा,
:(अनघा,<br />:(THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-55045462654687860522010-09-19T15:07:14.256-07:002010-09-19T15:07:14.256-07:00आनंदा,
देर आये लेकिन शायद दुरूस्त आये ;)आनंदा,<br />देर आये लेकिन शायद दुरूस्त आये ;)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-57434796347625660732010-09-18T18:41:04.488-07:002010-09-18T18:41:04.488-07:00अगदी मखमली शालजोडीतले मारलेत... छानच...अगदी मखमली शालजोडीतले मारलेत... छानच...सौरभhttps://www.blogger.com/profile/15743037027760625766noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-25761746773898951702010-09-18T06:46:07.830-07:002010-09-18T06:46:07.830-07:00आपल्या नेत्यांची शून्य दूरदृष्टी हे आपल्या देशाचे ...आपल्या नेत्यांची शून्य दूरदृष्टी हे आपल्या देशाचे सर्वात मोठे दुर्दैव आहे.Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-53827073818820591772010-09-18T05:45:39.560-07:002010-09-18T05:45:39.560-07:00ही पोस्ट बरीच उशीरा आली, आणि पोस्टच्या आशयाशी १००%...ही पोस्ट बरीच उशीरा आली, आणि पोस्टच्या आशयाशी १००% सहमत.आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-14137397617178617972010-09-17T10:19:11.108-07:002010-09-17T10:19:11.108-07:00mynac दादा,
हे त्याकाळच्या स्थितीचं यथायोग्य वर्णन...mynac दादा,<br />हे त्याकाळच्या स्थितीचं यथायोग्य वर्णन दिसतंय... कारण त्या कालखंडाशी निगडीत बर्याचशा पुस्तकांमध्ये असेच उल्लेख आढळतात!<br />:)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-48864620691163186502010-09-17T10:19:02.424-07:002010-09-17T10:19:02.424-07:00सचिन,
खरं आहे! पण म्हणूनच त्यांना माणूस म्हणून पाह...सचिन,<br />खरं आहे! पण म्हणूनच त्यांना माणूस म्हणून पाहिलं पाहिजे... आपल्याकडे जो प्रकार चालतो, तो निंदनीय आहे!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-27213144537987117062010-09-17T10:18:11.336-07:002010-09-17T10:18:11.336-07:00सविताताई,
यथार्थ वर्णन! :)सविताताई,<br />यथार्थ वर्णन! :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-12194794004692904132010-09-17T10:17:08.630-07:002010-09-17T10:17:08.630-07:00अलताई,
अगदी!
गांधी प्रचंड विरोधाभासी कृती करायचे आ...अलताई,<br />अगदी!<br />गांधी प्रचंड विरोधाभासी कृती करायचे आणि त्यांच्या कृती क्वेश्चनेबल नसायच्या. टेक्निकली ते आपले नाही तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते.<br />कारण पाकिस्तानसाठी त्यांनी आपल्याच देशाला वेठीस धरलं होतं! x-(THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-21107792572328987542010-09-17T10:16:56.054-07:002010-09-17T10:16:56.054-07:00विक्रम,
सावरकर किंवा अतातुर्कासारखा नाही, पण त्यां...विक्रम,<br />सावरकर किंवा अतातुर्कासारखा नाही, पण त्यांच्या एक शतांश जरी नेता आपल्याला मिळाला ना, तरी आपला देश कुठच्या कुठे जाईल!<br />पण दुर्दैव आहे आपलं...!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-82039163775383180162010-09-17T10:16:45.694-07:002010-09-17T10:16:45.694-07:00निरंजन,
सावरकरांनी नेहमीच अशा आफती वेळीच ओळखल्या ह...निरंजन,<br />सावरकरांनी नेहमीच अशा आफती वेळीच ओळखल्या होत्या. पण दुर्दैवाने सावरकरांच्या बोलण्याकडे लक्ष न देण्यातच सगळ्यांनी धन्यता मानली..<br />अंदमानमध्ये न मरता, सुखरूप परत आल्याच्या गुन्ह्याची ती शिक्षा होती!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-53868870172205425032010-09-17T10:16:29.496-07:002010-09-17T10:16:29.496-07:00योगेश,
अरे तेच दुःख आहे. तत्व गांधींची, लढा गांधीं...योगेश,<br />अरे तेच दुःख आहे. तत्व गांधींची, लढा गांधींचा!<br />अरे! आपण देशासाठी लढत होतो की गांधींसाठी?<br />गांधींनी उपोषणं करून आधी इंग्रजांना ब्लॅकमेल केलं आणि मग आपल्याच सरकार आणि पर्यायानं जनतेला! वाईट वाटतं..<br />अरे अतातुर्कबद्दल जेव्हापासून वाचलं तेव्हापासून त्यानं गारूड केलंय माझ्यावर! तेव्हापासून तुर्कीतल्या घटनांकडे लक्ष असतं माझं!<br />सावरकरांनंतर जर मी कुठल्या नेत्याला मानतो, तर तो अतातुर्क!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-7356731075377286812010-09-17T10:16:16.333-07:002010-09-17T10:16:16.333-07:00सुदीपजी,
खूप धन्यवाद! मी नक्की शोधतो "The Sno...सुदीपजी,<br />खूप धन्यवाद! मी नक्की शोधतो "The Snow".THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-15675925.post-23629664878091379472010-09-17T10:16:05.569-07:002010-09-17T10:16:05.569-07:00देवेन,
धन्स रे भाई!
गांधींचे विचार कसेही असले, तरी...देवेन,<br />धन्स रे भाई!<br />गांधींचे विचार कसेही असले, तरी त्यांच्या कृती खूप कन्फ्युज्ड होत्या..आणि त्यांनी स्वतःच्या तत्वांपायी देशाला पणास लावलं होतं, हे मला नेहमीच खटकतं!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.com